व्यवसाय [ BUSINESS ] का करायचा ?
१. नोकरी :
● नोकरी वाल्यांचे कधीही मोठ मोठे COMPLEX नसतात, पैसा साठत नाही म्हणून पैसा वाढत नाही. नोकरी म्हणजे घर बांधण्यासाठी आयुष्य जगणे आणि घर बांधले तर त्याचे हफ्ते आयुष्यभर भरणे. त्यामुळे इतर जी बायकोची मुलांची स्वप्ने असतात त्यांना मुरड घालावे लागते
● नोकरीतील पगार वाढला की महागाई वाढते.
● नोकरी करुन कधीही श्रीमंत होता येत नाही.
● तसेच तुमची व कुटुंबाची सर्व स्वप्ने पूर्ण नाही करू शकत.
२. दुकानदारी ( छोटा मोठा व्यवसाय ):
● गुंतवणूकीची RISK असते.
● वेळ अजिबात नसतो.( उदा. शटर बंद तर इनकम बंद शटर चालू इनकम चालू )
● तीव्र स्पर्धेमुळे अजिबात SECURITY सुरक्षितता नाही.
● २० वर्षापूर्वी दुकानदारीत सुरक्षितता होती कारण गावात एखादेच दुकान आसायचे पण आता घर बांधताना प्रत्येकजण दुकानासाठी शटर (गाळे) काढून ठेवतो.
३. फँक्टरी मालक:
● टिम (Team) ने काम करतात.
● लाखो करोडोची गुंतवणूक आसते.
● पण आपण करोडोची गुंतवणूक करु शकत नाही म्हणून हा पर्याय आपल्यासाठी नाही.
४. राँयल्टी (ROYALTY )
काम एकदाच करणे पण त्याचा मोबदला पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे राँयल्टी.
उदा. अंब्याचे झाड
अशीच राँयल्टी आपण घेऊ शकतो. ते जाणुन घ्यायचे असेल तर मला संपर्क करा.
मित्रानो खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नीट वाचा आणि मग विचार करा बिझनेस करायचा की नोकरी करायची
१. मार्केटमध्ये जी काही PROPERTY आहे ती व्यापारी लोकांची आहे.
२. महागड्या कार आणि बंगले व्यापाऱ्यांचे आहेत.
३. नोकरदार PROPERTY घेताना कर्जबाजारी होतात.
४. पैशेवाल्यांची कमी हुशार मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनली आणि नोकरी करणार्याचा हुशार मुलगा DIPLOMA करतो आणि कंपनीत कामाला जातो.
५. श्रीमंताचा म्हातारा माणूस किडण्या बदलून आणतो आणि गरीबांचा तरुण मुलगा मच्छर चावून मरतो.
६. परमेश्वर घरात कधीही पैशाच्या बॅगा पाठवत नाही तो संधी देत असतो आणि जो संधी घेतो तो श्रीमंत होतो.
७. कोणत्याही HIGHWAY वर दोन मिनिटात १०० कार जातात आणि आपण पाहतो त्यामधल्या बहूतेक कार ह्या व्यापाऱ्यांच्या असतात.
८. आज कोणतीही व्यवसाय करण्यासाठी लाखो रुपये गुंतवावे लागतात पण आज लाखो रुपये न गुंतवता असा एक व्यवसाय आहे ज्यामधून लाखो रुपये कमवू शकतो.
९. ज्या व्यवसायात आपले काही नुकसान होण्यासारखे नसते तो करुन बघायचा असतो.
१०. चांगली संधी आली की बहुतेक लोकांना डावा मेंदू ती संधी घेऊ देत नाही आणि नंतर म्हणतात तेव्हा केले असते तर बरे झाले असते.
१. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरक्षा:
उद्या आपण काम नाही करु शकलो किंवा आपले काही बरे वाईट झाले तरी आपल्या पश्चात हा व्यवसाय जसा आहे तसा आपल्या वारसाला मिळतो.
२. श्रीमंती:
आज जे एकटेच काम करुन श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पगार वाढला की महागाई वाढते पण जे लोकांना काम देतात ते खुप पैसे कमवतात
शेवटी निर्णय तुमचा हातात ,
यशस्वी होणे पूर्वी नव्हतं एवढं सोपं आहे
विचार बदला आयुष्य बदलेल
अधिक माहीती जाणुन घ्यायची असेल तर मला संपर्क करा.
प्रशांत परब - ८८३०३८४२३२